श्री समर्थ रामदास स्वामी , आगर टाकली, नाशिक.
READ MOREनाशिकच्या ब्रॅंडिंगसाठी नाशिक महोत्सव : ना. रावल
READ MOREसमर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन पूर्ण.
READ MOREटाकळी येथे रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन.
READ MOREसमर्थांच्या हस्तलिखित सीडी रूपात मिळणार.
READ MOREसमर्थांच्या 'वाल्मीकी रामायणा'चे डिजिटलायझेशन.
READ MORE'मटा' च्या हेरिटेज वॉकने दिला वारसा जतनाचा संदेश.
READ MORE'मटा' हेरिटेज वॉक समर्थांच्या टाकळीत !
READ MOREनाशिककरांनी अनुभवली समर्थांच्या टाकळी.
READ MOREरामदास स्वामी व संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचे शिवाजी महाराजांनी अनुकरण केले : श्री. सच्चिदानंद (सचिन) कानेटकर
READ MOREआदर्श भारत निर्माणासाठी हनुमंताची उपासना गरजेची : सौ. ऋतुजाताई वाळिंबे
READ MOREअंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...
READ MOREहनुमान जयंती व्याख्यानमालेचा आगर टाकळीत समारोप
READ MOREव्याख्यान - सातवे विचार पुष्प - सौ. ऋतुजाताई वाळिंबे
विषय - श्री हनुमान चरित्र, टाकळी देवस्थानचे महत्व
उजळले गोमय हनुमान मंदिर
व्याख्यान - सहावे विचार पुष्प - श्री. संजय गोडबोले गुरुजी
विषय - मानवी जीवनात धर्माची आवश्यकता
व्याख्यान - पाचवे विचार पुष्प - श्री. सच्चिदानंद (सचिन) कानेटकर
विषय - जय जय रघुवीर समर्थ
व्याख्यान - चौथे विचार पुष्प - कॅ. श्री. अतुल इंदुरकर
विषय - गुरु परंपरा व नामाचे महात्म्य
व्याख्यान - तिसरे विचार पुष्प - श्री. यशवंत पाठक
विषय - उत्कट तेची घ्यावे
व्याख्यान - तिसरे विचार पुष्प - श्री. यशवंत पाठक
विषय - उत्कट तेची घ्यावे
व्याख्यान - तिसरे विचार पुष्प - श्री. यशवंत पाठक
विषय - उत्कट तेची घ्यावे
व्याख्यान - दुसरे विचार पुष्प - श्री. सदानंन मोरे
विषय - संत साहित्य आणि आपण
व्याख्यान - पहिले विचार पुष्प - श्री. प्रकाश पाठक
विषय - जगी सर्व सुखी असा कोण आहे?
आजपासून व्याख्यानमाला
READ MOREराम जन्मला गं सखे, राम जन्मला...
READ MOREरामनवमी, हनुमान जयंती उत्सव
READ MOREसमर्थ रामदास स्वामी मठ,आगरटाकळी
READ MOREसमर्थ रामदासांचे वाल्मिकी रामायण गवसले!
READ MOREअसा लागला ’रामायणा’चा शोध!
READ MOREआगरटाकळीत श्रीरामनवमीपासून व्याख्यानमालेचे आयोजन
READ MOREटाकळी देवस्थानात व्याख्यानमाला
READ MOREसस्नेह निमंत्रण
READ MOREटाकळी मठातर्फे नागरिकांना आवाहन
READ MOREजय जय रघुवीर समर्थ चा जयघोष
READ MOREमना सज्जना आस ही दर्शनाची
READ MOREसमर्थमय टाकळी
READ MOREदासबोधाच्या ज्ञानभूमीची शतकपूर्ती
READ MOREतपोभूमी टाकळीत बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प
READ MOREगोमय मारुती मंदिर परिसराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
READ MOREशोध... समर्थकृत दखनी-उर्दू रचनांचा
READ MOREसिंहस्थाच्या भाऊगर्दीत टाकळीचा मठ रंगरंगोटीला महाग
READ MOREउदासीन आखाडा स्थापनेपूर्वी भगवान श्रीचंदजींचे टाकळीत समर्थांशी भेट
READ MOREकुळांनी ग्रासलेल्या, नाडलेल्या समर्थांच्या आगरटाकळी मठाची आर्त हाक
READ MOREसमर्थभत्कांचा एकाकी लढा
READ MOREतपश्चर्या स्थानाकडे मनपाचे दुर्लक्ष
READ MORE माघ व ९ सन १६८२ रोजी माध्यान्हीनंतर श्री समर्थ रामदास स्वामी आपले आवतार कार्य संपवून श्रीरामरायांच्या चरनी लीन झाले. त्या दिवसासं दासनवमी म्हणून संबोधतात
शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी २०१५ रोजी दासनवमी तिथी आलेली आहे. त्यानिमित्ताने रामदासी संप्रदायातील सर्व स्थांनावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन श्री समर्थांचे स्मरण करुन त्यांना वंदन करण्यात येते. श्री समर्थ स्थापित टाकळी येथील श्रीगोमय मारुती मंदिरात प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही दासनवमी साजरी होनार आहे. या कार्यक्रमात पुढील नामांकित सुप्रसिध्द रामदासी भक्तांचे भजन व प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत.
१) डॉ.राजेंद्र मुळे
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० वा.
विषय:- "श्री समर्थ स्थापित मारुती" या विषयावर प्रवचन
२) श्रीमती.विजयाताई भट, पुणे
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वा.
विषय:- "भक्तीगीत गायन"
३) उत्कर्ष भजनी मंडळ, राजीव नगर, नाशिक
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ वा.
विषय:- भजन
४) वैष्ण्वी भजनी मंडळ, राजीव नगर, नाशिक
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी २ ते ३ वा.
विषय:- भजन
भंडारा:- यादिवशी सकाळी देवास अभिषेक पुजा, १२:०० वाजता महाआरती नंतर वाय.शंकराव, अमोल पवार, देवस्थान विश्वस्थ मंडळ व भाविकांच्या सहाकार्याने दरवर्षाप्रमाणे भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे. असे विविध कार्यक्रम सकाळपासुन संध्याकाळपर्यंत आयोजित आयोजित करण्यात आलेले आहेत.
माघ व नवमीलाच नरवीर तानाजी मालुसरे सिंहगडावर स्वराज्यासाठी लढत असतांना धारातीर्थी पडेल, त्या बलीदानाच्या स्मरणार्थ नरवीरांच्या प्रतीमेस पुष्पहार घालुन वंदन करण्यात येते.
आवाहन:- ह्या सर्व आयोजनास भाविकांची सहकार्याची नितांत गरज आहे. त्यांचेशिवाय ह्अयास पूर्णत्व येणार नाही. तरी सर्व भाविकांनी टाकळी मंदिरात दर्शनास, प्रसादास व सर्व कार्यक्रमांस सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे अशी विनंती विश्वस्थ मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.
धन्यवाद
टाकळी येथे रथसप्तमी हा उत्सव साजरा करण्यात आला. रामदास स्वामींच्या तपोभूमीवर रथसप्तमी उत्सवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद कारंजकर यांची सपत्नीक उपस्थितीत उत्सव टाकळी येथे मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद कारंजकर सपत्नीक हजर होतेच त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालय (२) श्री कदम साहेब सपत्नीक व जिल्हा व सत्र न्यायालय (५) श्री एन.के.ब्रम्हे साहेब हे देखील सपत्नीक उपस्थित होते. तसेच देवस्थानचे विश्वस्त श्री सुधीर शिरवाडकर श्री ज्योतीराव खैरनार व श्री प्रकाश पवार आदि समर्थ भक्त या उत्सवास उपस्थित होते.
श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी येथे साजरे होणारे वार्षिक उत्सव
READ MOREटाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन
READ MOREटाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन
READ MOREश्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी
READ MOREटाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन
READ MOREटाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन
READ MORE